एक दानशूर व्यक्ती होते…
ते दिवसभर दान धर्म करण्यात आपला दिवस घालवत असत…
ते नेहमी आपल्या चार चाकी गाडीत बसन्यापुर्वी स्वताच्या पायातील शूज काढून गाडीत बसत असत…
हा रोजचा कार्यक्रम…
एक दिवस त्याना एकाने विचारले हे असे का करता…??
तेंव्हा त्यानी दिलेले मार्मिक उत्तर ऐकून अनेकांच्या समोर प्रश्न चिन्ह उभा राहिले…
ते म्हणाले माणूस कितीही मोठा झाला तर त्याचे पाय नेहमी जमिनीला टेकलेले असले पाहिजेत ॥
...आणि तापलेल्या जमीनीचे चटके काय असतात याचीही जाणीव दररोज माणसाला झाली पाहिजे…
हे ऐकल्यानंतर एक प्रश्न समोर आला तो म्हणजे कोण मोठा कोण छोटा??
अशी मोठी माणसे होती म्हणूनच हा समाज टिकलेला दिसतो ?
याचा अर्थ ही माणसे नुसतीच मोठी नव्हती ती मोठ्या मनाची सुध्दा होती….
मनाच मोठेपण माणसाच्या आयुष्याला भरपूर मोठ करत…॥
अशी माणसे आता फारशी कुठे दिसत नाहीत...
समाजाला दुशने देत किती दिवस बसायच ....
प्रत्येकान हे काम स्वतापासून सुरु केल तर...
तुम्हाला काय वाटतय???
Tuesday, December 16, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment